हत्त्या केल्याने विचार कधी संपवता येत नसतात हे धर्मान्ध शक्तीने अगोदर नीट समजावून घ्यावे.
डॉ नरेंद्रजी दाभोळकर आणि थोर विचारवंत गोविंद पानसरे यांच्या वर भ्याड हल्ला करून अविचाराने विचारावर मात करण्याचा प्रयत्न येथे महाराष्ट्रा मध्ये करण्यात आला. पण अशाने लढा कधीच संपणार नसून उलट अधिक तीव्रच होईल हे कर्मठानी लक्षात ठेवावे.
डॉ नरेंद्रजी दाभोळकर आणि थोर विचारवंत गोविंद पानसरे यांच्या वर भ्याड हल्ला करून अविचाराने विचारावर मात करण्याचा प्रयत्न येथे महाराष्ट्रा मध्ये करण्यात आला. पण अशाने लढा कधीच संपणार नसून उलट अधिक तीव्रच होईल हे कर्मठानी लक्षात ठेवावे.
0 comments:
Post a Comment